ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांगेच्या संरक्षणासाठी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्यासमोर पर्यावरण कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियानांतर्गत ब्रह्मगिरी पर्वत रांगा संरक्षित होण्यासाठी व पर्वतरांगामध्ये होत असलेली अवैध उत्खनन, बांधकाम थ ...
नाशिक- गेल्या पंधरवाड्यापासून शहरात करण्यात आलेली पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली आहे. अर्थात, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरेली नसल्याने गरज पडल्यास पुन्हा पाणी कपात करण्याचे संकेत आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. ...
पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी अन्य पोलीस ठाण्यातून आल्याने त्यांना हद्दीची देखील व्यवस्थित माहिती नाही अनेक सराईत गुन्हेगार तडीपार आरोपी बिनधास्तपणे पंचवटीत वास्तव्य.... ...
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याचा दिलासा असला तरी ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रविारी जिल्ह्यात ८३ नव्या कोरोनाबाधितांची नाेंद झाली असून त्यातील ४० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ...
राज्यातील आश्रमशाळा २ ऑगस्टपासून सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने प्रकल्पस्तरावर शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली असून ज्या ठिकाणी कोणतीही अडचणी नाही अशा ठिकाणी सोमवारपासून आश्रमशाळा सुरु होण्याची शक्यता आहे; मात्र ...
जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ जुलैपर्यंत १ लाख ११ हजार ६९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून त्यात ५१४०७ मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून कोठेही रासायनिक खतांची टंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाच्या वती ...