राज्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊनच्या भीतीने मुंबई, ठाणे, नाशिक व इतर भागात राहणारे परप्रांतीय पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत. रेल्वे स्थानकात कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय प्रवेश देत नसल्या ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) कोरोना बाधित संख्येने ६५०८ हा नवीन उच्चांक तर मृतांच्या संख्येतही तब्बल ३४ पर्यंत वाढ झाली आहे. एकाच दिवसातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक ३४ बळीमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या २५८७ वर पोहोचली आहे. ...
राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या निर्णयात बदल करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी सरकारकडून दोन दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या आश्वासनानुसार शुक्रवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय स्थगित करून स ...
नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लस संपुष्टात आली असली तरी नाशिक जिल्ह्यात किमान ४ दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार त्याची प्रशासनालादेखील माहिती नाही. ...
नाशिक- कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोरोना योध्दे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने या काळात खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आता शालीमार येथील आयएमएच्या रूग्णालयात कोेविड उपचार सुरू करण्याचा विचार असल्याचे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्य ...
नाशिक- कोरोना काळात लढताना प्रशासकीय यंत्रणा थकल्या असतानाच जणू दुसरी लाट आल्याचे भासत आहे. बेड मिळत नाही, ऑक्सीजनची टंचाई, रेमडिसीवरचा काळाबाजार अशी गंभीर स्थितीत खरे तर आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तरीही महापा ...
कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने मंगळवारी (दि. ६) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी तब्बल ३२ बळींची नोंद झाली असून, गतवर्षाच्या सर्वाधिक बळींपेक्षाही हा आकडा दोनने अधिक आहे. दरम्यान, बाधित संख्ये ...