काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, शुक्रवारी (दि. १६) आत्तापर्यंत प्रथमच बळींची संख्या चाळिशी ओलांडून ४१ वर पोहोचली आहे तर जिल्ह्यात ४,४३५ रुग्ण बाधित झाले असून ४,५९६ रुग्ण बरे झाले आहेत. ...
शहरात रेमेडीसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन यांची टंचाई असतानाच प्राथमिक अवस्थेतील कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या फॅबिफ्लू या गोळीचीही टंचाई निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. ...
कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी सातपूर विभागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. येत्या सोमवार (दि.१९) पासून सात दिवसांसाठी सातपूर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बंदमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्ती ...
जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेड मिळणे दुरपास्त झाले असून रेमडेसिविरसाठी खासगी रुग्णालयांनादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
शहरासह सर्वत्रच रेमडेसिविरची टंचाई जाणवत असली, तरी राज्यभरातच अशी अवस्था आहे. त्यामुळे रेमडेसिविर मिळविण्यासाठी सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांची परजिल्ह्यात धावपळ सुरू आहे. नाशिकमध्येही टंचाई असताना, उत्तर महाराष्ट्रातूनच नव्हे, तर मुंबई, पालघर आणि नजी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी असलेले उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र यासंदर्भात मार्गदर्शक ...