शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत विक्री व ...
Vaishali Zankar Veer Bribe Case Update: एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबीकडून झाडाझडती घेतली जात आहे. ...
जिल्ह्यात बुधवारी (दि.११) एकूण ६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी त्याच्या दीडपट म्हणजेच १०५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५४१ वर पोहोचली आहे. ...
कोरोनाकाळात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून काम करण्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनीदेखील योगदान दिले आहे. जीव जोखमीत घालून काम करणाऱ्या ज्या शिक्षकांचे मृत्यू झाले त्यांच्या स्मरणार्थ महापालिका शिक्षक सेनेच्या वतीने प्रेरणा दिवस म्हणून वृक्षारोप ...
आतंकवाद व नक्षलवाद संपविण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात नोटबंदी लादल्याने अतिरेकी कारवाया नष्ट झाल्या असतील तर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी थांबलेल्या श्रीनगरातील ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरावर बॉम्बस्फोट कसा काय घडला? असा सवाल करीत काँग्रेस प्र ...