जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटत असले तरी बळींचे प्रमाण सातत्याने चाळीसहून अधिक राहत आहे. शुक्रवारीदेखील (दि.४) ९३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन बाधितांची संख्या ५८५ इतकी कमी असली तरी बळींची संख्या ४० आहे. ...
गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात घरांच्या भरपाईसाठी ८५ लाखांची मदत मागण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही नुकस ...
भालूर धरणातला गाळ उपसण्यासाठी गेलेले जेसीबी व डंपर शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत धरण परिक्षेत्रात प्रांताधिकारी यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले होते. मात्र, संबंधितांना तहसीलदारांनी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. त्य ...
चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे ज्ञानयोगी देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येणाऱ्या भगवान अरिहंत मूर्तीसाठी ३६५ टन वजनाचा अखंड पाषाण चांदवड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आला असता, शहरातील सर्व भाविका ...
महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेदशास्त्र संपन्न अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबराेबर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अन्य मान्यवरांचाही गौरव शनिवारी (दि.५) करण्यात येणार ...