कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन, भत्ते आणि कामाचा मोबदला याबाबत राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आर्थिक लाभ मिळावेत, या मागणीसाठी एस.टी. कामगार संघटना कृती समितीच्या वतीने राज्यातील विभागीय कार्य ...
वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रान ...
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिक रोड येथील मोहित जितेंद्र पाटील याने शंभर पर्सेंटाईलसह यश संपादन करून, राज्यातील शंभर पर्सेंटाईल मिळविणाऱ्या २८ विद्यार्थ्यांमध्ये ...
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वीजतोड मोहिमेविरोधात तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकार व विद्युत मंडळ यांना रिकामा हंडा भेट दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनादेखील रिकामा हंडा पाठविणार असल्याचे सांगितले. ...
लोहोणेर ग्रामपंचायतीकडून आंबेडकरनगर व परिसरातील काही ठिकाणी जवळपास सहा ते सात महिन्यांपासून नळांना गटारीचे घाणमिश्रित व साबणाचे फेस असलेल्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागातील ओझरखेड ठाणापाडा रस्त्यावर सोमवारी (दि. २५) रात्री साडेआठच्या सुमारास ओझरखेडवरून ठाणापाडा येथे दुचाकी (एमएच १५ डीजी ९३७०) वर दीपक काशिनाथ मौळे (वय २९, रा. भूतमोखाडा) हा भरधाव वेगात जात असताना बोरीपाडा शिवारातील ...