भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करून ऐतिहासिक विजय प्राप्त करीत बांग्लादेशची निर्मिती केली होती. या विजयाला ५० वर्षे होत असून विजयोत्सवाचा सुवर्णमहोत्सव देशभरात स्वर्णिम वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. या स्वर्णिम वर्षानि ...
लक्षद्वीपच्या दक्षिण व पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हे क्षेत्र पुढील तीन दिवसांत वरच्या बाजूने सरकत अधिक दाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे रविवारी (दि.७) जिल्ह्यात काही भागात बेमोसमी पाऊस होऊ शकतो, असे हवामान खात्य ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरेदी आणि लक्ष्मीपूजनासाठी एटीएममधून रक्कम काढण्यावर भर दिल्याने विविध बँकांच्या एटीएममध्ये गुरूवारी (दि. २) खडखडाट दिसून आला. ...
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या युनिट-४ मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई नितेश प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. वृंदावन नगर) यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने अचानकपणे निधन झाले. दीपावलीसाठी त्यांनी रजा घेत गावी जाण्याचा बेत आखला होता. ...
शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ एका कारने बुधवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतल्याने धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करीत कारला लागलेली आग विझविली. सुदैवाने या दुर्घटने ...
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मौजे खानगाव येथे तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर दीपावली सणानिमित्त झेंडू फुलांच्या लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे माजी सदस्य पोपटराव रायते व व्यापारी नंदू घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
येवला तालुक्यातील बोकटे गावात काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली होती. त्यात काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते, म्हणून दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेता, बोकटे ग्रामपंचायतीने शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे कवच कुंडल अभियान ...