मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राज्य महामार्गावरील रेल्वेपुलावर सकाळच्या सुमारास ट्रक बिघडल्याने जवळपास पाच तास वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी एक वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. तसेच चांदवड-मनमाड या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरू असून ...
Murder of BJP Mandal president in Nashik : सातपूर पोलीस ठाण्यात भाजपाचे आमदार शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी ठाण मांडले आणि शहरात राजरोस हत्या होत असल्याने पेालीस आयुक्त दीपक पांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली ...
रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगून नांदगावच्या आठ तरुणांना १ कोटी १५ लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. हनुमाननगरातील परफेक्ट सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश्वर ...
जिल्ह्यात तब्बल दाेन महिन्याच्या कालावधीनंतर अचानकपणे कोरोनाच्या पाच बळींची नोंद झाली आहे. त्यात चार मृत्यू नाशिक ग्रामीणचे, तर १ नाशिक शहरातील असून, एकूण बळींची संख्या ८७१५वर पोहोचली आहे. ...
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला अवघा आठवडा उरला असताना कार्यक्रमांसह निमंत्रणपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. ...
बहुतांश देशांमधील संविधान राजाला, प्रेषिताला, देवाला अर्पण करण्यात आली आहेत. मात्र, भारताचे संविधान हे देशातील सामान्य जनतेला अर्पण करण्यात आले असून, त्याच्या हिताचा विचार करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संविधान साक्षर होण्याची गरज असल्याचे प ...
जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत प्रति दिन, प्रति माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष असल्याने २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी अभियान स्वरुपात काम करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव ...
राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९७ आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल स्कूल सुरू आहेत. या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येते. या आश्रमशाळांपैकी १२१ आश्रमशाळा ...