फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांना ३८१.२२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. ...
Nashik Onion News: आगामी काळात कांद्याचे दर आणखी कमी होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्याला आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील बदलती समीकरणे जबाबदार ठरणार आहे. ...
Jayakwadi Dam Water :दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या मराठवाड्याला अखेर दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व वैतरणा धरणातील ओसंडून जाणारे तब्बल १६.५० टीएमसी पाणी मुकणे धरणामार्फत मराठवाड्याला देण्यासाठी ९८ कोटींच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आ ...