एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. ...
महापालिकेकडून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा महापालिका राबविण्याच्या तयारीत आहे. या टप्प्यात गावठाण भाग असलेल्या महापालिकेच्या पूर्व विभागातील जुने नाशिकमधील काही दर्ग्यांचा व मंदिरांचा समावेश आहे ...
कर्जमाफीत शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसला सोबत घेत नाशिक-बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर जवळपास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. ...
खरवंडी-कोळम खूर्द चौफूलीजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. गावकर्याच्या म्हणण्यानुसार या हरणाची गोळ्या घालून शिकार करण्यात आली होती; मात्र या हरणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहामध्ये कुठल्याही प्रकारची गोळी आढळून आली नसल्याचा अहवाल पशु वैद् ...