पेठ -सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीचे औचित्य साधून पेठ पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
मागील चार वर्षांपासून वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर हा साधारण दीड किलोमीटरच्या जॉगिंग ट्रॅकचा विकास रखडला आहे. त्यामुळे हा ट्रॅक जणू समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...
सध्याच्या काळात कचरा ही सर्वात मोठी समस्या आहे. परंतु टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे कौशल्य दाखवून काही व्यक्ती किंवा संस्था पर्यावरणाचे रक्षण करीत एकप्रकारे सामाजिक सेवेचे कार्यच करीत असतात. ज्योती-ज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून टाकाऊतून टिकाऊ ...
आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची २१ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल ...
परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ...