दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ...
जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोता ...
नांदीन (ता. बागलाण) येथील शेतकरी तुकाराम नारायण देवरे यांच्या घराशेजारील वाड्यात बांधलेल्या चार शेळ्यांना बिबट्याने फस्त केले. त्यामुळे सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. ...
शहरातील गोठे हटविण्यासाठी डिसेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून, मोकाट जनावरे पकडण्यासाठी काढण्यात आलेल्या ठेक्यात आणि नियमावलीत बदल करण्यात आला असून, आता रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणा-या मालकांवरही फौजदारी क ...
खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले ...
रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिरामागे राहणारे प्रेस कामगार सतीश दत्तात्रय बेलेकर (५७) हे गुरुवारी रात्री भगूर गावात खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून रात्री १०.३० ते ११ वाचेच्या दरम्यान आपली दुचाकी (एमएच १५ इएफ ४२१७)वरून घरी जात ...