ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणमधील १०० सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच या गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे. ...
आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत अध्यक्ष केदा अहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधले. बॅँकेला सहकार्य करण्याच्या दृष्टीने फडणवीस यांनी मुंबईत विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान जिल्हा ...
शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकºयांना शेतकामासाठी लागणाºया मजुरांनी रोजंदारीत अवास्तव वाढ केल्याने परिसरातील शेतकºयांनी एकत्र होत महिलांना दोनशे, तर पुरुषांना अडीचशेच रुपये रोजंदारी देण्यावर एकमत करण्यात आले तसेच त्यापेक्षा कमी अ ...
प्रभाग समितीच्या सभेत विषय पत्रिकेवर नागरी कामांच्या प्रस्तावच येत नसल्याने अधिकारी वर्ग कामे करीत नसल्याचा ठपका पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.१६) ठेवण्यात आला प्रशासनाचा निषेध नोंदण्यात आला तसेच आरोग्य व अतिक्र मणावरून प्रशासनाला सदस्य ...
शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतमजुरांची मजुरी कमी करण्याचा निर्णय गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला असून, मजुरांनी थेट कामावर बहिष्काराचे अस्त्र उपसल्यामुळे होत असलेल्या शेतमालाच्या नुकसानीमुळे मजूर व शेतकरी यांच्यातील वादात ...
भारतीय लष्करातील सैनिक हे वेगवेगळ्या राज्यातून आलेले असून वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहे. मात्र प्रशिक्षण पूर्ण करून शपथ घेतल्यानंतर सैनिकांचा एकच धर्म आणि एकच राज्य ते म्हणजे भारत होय, असे प्रतिपादन तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा ...
कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. आज सकाळी ६ वाजता हजार क्यूसेकने पाणी ...