जायंट्स वेल्फेअरच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यात येत असून, भविष्यात आणखी भरीव कार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन जायंट्सचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी केले. ...
गंगापूर, गोवर्धन परिसरातील कोंडवाडे नामशेष झाल्यामुळे ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर आणि उपद्रव वाढला आहे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...
शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतकºयांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले. ...
नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणा-या जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने ...
जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने दृष्टिकोन बदलला पाहिजे. जे आपल्याजवळ नाही त्याविषयी रडू नका. समोरच्याकडे जे चांगले आहे ते शोधले पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारा, असे प्रतिपादन साहित्यिक मोहिब काद्री यांनी केले. ...
जिल्ह्यात चालू वर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील कौतिक बाबूराव अहिरे ...
नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक गट कार्यालयांतर्गत झालेल्या पुरुष भजन स्पर्धेत सिन्नर केंद्रास प्रथम क्रमांक मिळाला.या स्पर्धेत सिन्नर, सातपूर, एकलहरे, बुधवारपेठ, सिडको, नेहरुनगर, विहितगाव, देवळालीगाव, ओझर आदी ठिकाणच्या कामगार केंद् ...