Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) फळपिकाचा विचार केला तर गतवर्षी द्राक्षनिर्मितीनंतर (Grape Farming) सर्वाधिक लागवड आंबा पिकाची झाली होती. ...
चोपडा येथे प्रत्यक्षात 935 मतदान झालेले असताना मतमोजणी करताना 938 मतपत्रिका निघाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास हरकत घेत मतपत्रिका जास्त कशा आल्या याबाबत विचारणा करीत मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. ...
देशाची कांद्याची गरज कशी भागते? भारतीयांना किती कांदा लागतो? अपेक्षित भाव नाही, तरीही शेतकरी का कांदा उत्पादन घेतात? असे प्रश्न तुम्हाला ही पडले असतील तर ही माहिती तुमच्यासाठी. ...