मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायम ...
मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायम ...
अंधत्व ही भारतातील प्रमुख समस्या असून, सुमारे ५५ लाख बांधव दृष्टिहीन आहेत. अशा अंध बांधवांना गतिशील राहण्यासाठी मार्गदर्शक असलेले मुख्य साधन म्हणजे पांढरी काठी होय. १५ आॅक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला जागतिक दृष्टि ...
गोदावरी नदीचे उगमस्थान व धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या नाशिकच्या वैभवापैकी एक त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रथमच टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले आहे. ‘ब्रह्मगिरी’चे छायाचित्र असलेले विशेष डिझाइन केलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण येत्या ‘नापे ...
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सुरू असलेल्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१४) प्रा. वृंदा भार्गवे यांनी वेलणकर यांची प्रकट सर्वस्पर्शी मुलाखत घेतली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वावरण्याची मिळालेली संधी, पत्र ...
नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसा ...
नाशिक : मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार असून, माहिती विश्लेषणासाठी मोठ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ अहवाल आल्यानं ...
नाशिक : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दहा लाखांपर्यंतचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ७५ टक्के कर्जाची थकहमी घेण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. राष्ट्रीयीकृत ...