नाशिक पश्चिम वनविभागाकडून तीन महिन्यांपुर्वी तयार करुन नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाच्या वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्याचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले. ...
नवरात्रोत्सवाच्या अंतिम सत्रात शिवकालीन परंपरेपासून सुरू झालेली बोकडबळी प्रथा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागेत करण्याबाबत सूचित केल्याने याविरोधात सप्तशृंग गडावरील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केले तसेच ध्वज मिरवणुकीवर बहिष्कार टाकल्याने गडावर तणावाच ...
अंध व्यक्तींनी जिद्दीने उभे राहिले पाहिजे. अंधत्व ही समस्या असली तरी तिच्यावर मात करून पुढे गेले पाहिजे, असे प्रतिपादन महिंद्रा अँड महिंद्राचे हिरामण अहेर यांनी केले. सोमवारी (दि.१५) दुपारी पंडित कॉलनी येथील लायन्स हॉल येथे आयोजित ‘पांढरी काठी दिन’ क ...
महापालिकेने बससेवा ताब्यात घेण्याची जय्यत तयारी सुरू केली असून, शहरातील विविध भागांत चारशेहून अधिक मार्गांवर ही सेवा देण्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय पीपीपीच्या माध्यमातून किमान ९०० पिकअप शेड उभारण्यात येत आहे. याशिवाय डेपोसाठी काही जागांच ...
आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तमच करायचे अशी खुनगाठ मनाशी बांधून पुढील वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला भारत विकास समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. ...
खर्डे : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा ,व गिरणा नदीचे आवर्तन पूर्वीसारखे पूर्ववत करण्यात यावे ,या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार दत्ता शेजूळ यांना देण्यात आले . ...