मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे. ...
महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला. ...
विल्होळी येथे जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांचे जय बाबाजी भक्त परिवार व विल्होळी ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
जनसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत मानून अनेक सेवाभावी संस्था-संघटना कार्य करतात. परंतु त्यात सातत्य नसते. विशिष्ट कालखंडानंतर हा उपक्रम खंडित होतो. याला कारण म्हणजे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हा सामाजिक बांधिलकीचा वारसा पोहचत नाही. ...
श्रद्धाविहार कॉलनीत इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता, पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून महापालिकेने नवीन ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश ...
हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी बुधवारी काबूलमधील एका मशिदीत आत्मघाती बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये सुमारे ७०हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्याच्या निषेधार्थ रजा, नुरी अकादमीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) ...