इंदिरानगर : मुलीसमवेत पायी जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली़ ...
राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू करून सोयीसवलती दिल्या असल्या तरी, नाशिक दुष्काळी तालुक्यांत समावेश असलेल्या नाशिक महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र मोफत बस पास द ...
नाशिकच्या गोदावरी नदी रामकुंडावर शनिवारी सायंकाळी शिवसेनेच्या महिला आघाडी, विद्यार्थी सेना व युवा सेनेच्या वतीने श्रीरामाचा जयघोष करत गोदावरी मातेची संकल्प महाआरती करण्यात आली. ...
राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरयू तिरी केलेल्या महाआरतीची जबाबदारी नाशिकच्या शिवसैनिकांनी लीलया पेलली असून, सिंहस्थ कुंभमेळा व गोदावरीच्या महाआरतीचा पूर्वानुभव नाशिकच्या शिवसैनिकांना असल्यामुळेच देशात गाजलेल्या शिवसेन ...
भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे. ...
जेथे अजूनही इंटरनेट पोहचत नाही तेथे पिढ्यांपिढ्यांपासून लोककला पोहचलेली असून, या भागात जनजागृती आणि जनचळवळी आणि मनोरंजनासाठी लोकसंवादाचे लोककला हे माध्यम इंटरनेटपेक्षाही अधिक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोकक ...
कडवा कालव्यामधील पाण्यात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून ‘दिवट’ जातीचे २५ सर्प मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी(दि.२४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांसह घटनास्थळ गाठले. ...