कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे १00 फूट खाली हे सर्व ट्रेकर्स रविवारी (25 नोव्हेंबर) अडकले होते. ...
महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत ‘त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ व अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका’ या पायलट स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या संपूर्ण मार्गाचे काम करावयाचे असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आ ...
येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांच ...
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीच्या पायावर तिची जन्मदाती आई व प्रियकराने लोखंडी सळईने मांडी, पोटरी व पायावर चटके देऊन दुखापत केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे़ ...
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता हे संविधानाचे चार तत्त्व अभ्यासण्याची गरज आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेत दैनंदिन जीवनात ते अंगिकारल्यास ‘संविधानाचा जागर’ करण्याची वेळ येणार नाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्टनिर्मितीचे कार्य प्रत्येक ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या चौकशी कक्षावर ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ असे ब्रिदवाक्य प्रवाशांना जरी नजरेस पडत असले तरी ते ज्यांच्याकडे चौकशी करतात त्यांना मात्र या वाक्याचा विसर पडल्याचा अनुभव दररोज शेकडो प्रवाशांना येतो. त्याम ...
के. जे. मेहता हायस्कूलमध्ये निर्मला लोककल्याण प्रबोधिनीच्या ‘निर्मलाचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्मला पुरस्काराचे वितरण उत्साहात झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. ...