वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री काळाराम मंदिर हे असून, ते भारतातील वास्तुकलेचे एकमेव मंदिर आहे. नाशिक शहरात पर्यटनाचा विकास वाढला तरच खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासात झपाट्याने वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्था ...
आजारी मुलीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिचा मृतदेह नाशिकला घेऊन जाण्यासाठी जवळ पैसे नाहीत. हतबल आई-वडिलांना कोल्हापूरकरांनी मायेचा आधार दिला. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिकमधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्या ...
देश व इतर राज्यांमध्ये परीट धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सवलती दिल्या जात असताना महाराष्ट्रात मात्र अन्याय केला जात आहे. भांडे समितीच्या अहवालाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी अद्याप निर्णय घेतला जात नाही ही खेदाची बाब आहे. त्या ...
नाशिक: दोन वर्षांपुर्वीची गोष्ट, सर्वाेच्च न्यायालयाने महामार्गा लगतचे सर्व बार हटवा असे आदेश दिले आणि शासनाची धावपळ झाली. मद्याच्या दुकानातील हजारो कोटी रूपयांचा महसुल बुडविण्याची तयारी नसल्याने शासनाने शक्य तेवढे प्रयत्न केले. महामार्गाचे जिल्हा मा ...
ज्या मुख्याध्यापकांची व ज्येष्ठ शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी असेल किं वा आजारपणाने ते त्रस्त असतील अशा शिक्षक व मुख्याध्यापकांना पेपर तपासणी कामातून सूट द्यावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव नितीन उपासनी यांच्याकडे करण्यात आली आहे ...
राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ...
राज्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने सुमारे २०० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा आढावा सरकार पातळीवर घेतला जात आहे. खुद्द मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात भेट देवून पाणी टंचाईचा आढावा घेत आहेत ...