नाशिक : नवरात्रौत्सवाच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीचा फायदा व एकटे गाठून मोबाईल व रोख रकमेची लूट करणा-या झारखंडमधील पाच जणांच्या टोळीस सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून एकूण ४ लाख ९५ हजार ८०० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ३० मोबाईल जप् ...
नाशिक : शहरात जानेवारी ते १५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १६३ विवाहित महिला व त्यांच्या कुटुंबियांनी सासरच्यांविरोधात शारीरीक मानसिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत़ माहेरून पैसे आणत नाही, घर, गाडी, फ्लॅट व चारीत् ...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची समिती पाहणी करून त्यावर निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी, राज्यातील दोनशे तालुक्यांमध्ये चारा, पाणी, रोजगाराच्या प्रश्नावरून सरकारच्या विरोधात निर्माण होत असलेला असंतोष पाहता केंद्रीय ...
भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, ...
भारतात निर्यातीपेक्षा आयात अधिक असल्याने देशात परदेशी चलन येण्यापेक्षा ते बाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारात होत असलेली परकीय गुंतवणूक हे सरकारचे परदेशी चलन मिळविण्याचे एकमेव सर्वांत मोठे साधन असून, शेअरबाजारात निर्देशांक आपटू नये, ...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. र ...
मुल्हेर (ता. बागलाण) येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वला योजनेअंतर्गत गावातील आदिवासी बांधवांना गॅस संचाचे वितरण करण्यात आले. ...