संविधानानाने देशाला समाजवाद संमिश्र अर्थव्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशातील सर्व सामान्यच नव्हे तर सर्वांनाच समान अधिकार दिले. वरील चार महत्वाच्या बबींवरच देशाचा कारभार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण म्हणजे संविधानाने द ...
श्री दत्त मंदिर संस्थान, मौजे सुकेणे व नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात पूज्य गोपीराज शास्त्री सुकेणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित महानुभावपंथीय स्थान दर्शन व समाजप्रबोधन पदयात्रेच्या प्रारंभ झाले ...
सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने ग्रामस्थांना भटक्या कुत्रे धुमाकूळ घालत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीला यंदा अधिक महत्त्व असून, सप्टेंबर ते आॅक्टोबर अखेर संपूर्ण देशात राबविलेल्या या मोहिमेला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन ल ...
नाशिक : विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलिस कर्मचा-यास मदत करून पोलीस खात्यातून काढून देणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणा-या शहर पोलीस आयुक्तालयातील वरीष्ठ लिपीक अनिल पुंडलिक माळी (५५, रा.२, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी ब ...