बौद्धिक संपदा भारताला महासत्ता बनवू शकते. कौशल्याधिष्ठित ज्ञानामुळे समृद्ध होणे शक्य आहे. ज्ञानाच्या माध्यमातून आपण यशस्वी होऊ शकतो. ज्ञानाची अर्थसत्ताच आपल्याला महासत्तेच्या दिशेने नेण्यास प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच ...
नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामा ...
स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग ...
देवळा : अत्यल्प पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पिके पूर्णपणे वाया गेल्यानंतर रब्बीचा हंगाम देखील आता घेता येणार नाही, यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ठ ओढवले असून आगामी दुष्काळातील भयावह परिस्थितीचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. ...
पेठ -करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळाच्या महंत जमनादास महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने भेट दिली. ...
: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्णात सुरू असलेल्या कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे आढावा घेणार असून, कामकाज असमाधानकारक असलेल्या कर्मचाºयांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. ...
मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित ...
भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दिलेला लढा खूप मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष ...