अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वीही शासनाने खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हा प्रयोग करून पाहिला होता. परंतु त्याला ग्राहकांअभावी प्रतिसाद मिळाला नाही. ...
वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थतीशी झगडणाऱ्या येवला तालुक्याचा दुष्काळ सदृष्य परिस्थितीत समावेश न करण्यात आल्याची बाब आश्चर्यकारक व तितकीत राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मानले जात आहे. ...
शहरातील गंगापूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेचा १५ महिन्यांपासून फज्जा उडाला आहे. येथील ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण सांगत २०१७ मध्येच महापालिकेशी पत्रव्यवहार करून ठेका सोडला; ...
मुंबई, पुणे शहराच्या बरोबरीने विकासाच्या वाटेवर गतिमान असलेल्या नाशिक शहरातही काही आॅनलाइन कंपन्यांनी घरपोहच पसंतीच्या हॉटेलमधून खाद्यपदार्थ पोहचविण्याची सेवा सुरू केली आहे; मात्र या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले गरजू ‘डिलिव्हरी बॉय’ धोक्यात सापडले आह ...
अंबड येथील आयटी पार्क इमारतीमधील जागेचे दर कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, गेल्या १५ वर्षांपासूनच्या मागणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. या निर्णयामुळे नवउद्योजकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने उद्योग क्षेत्रात या निर्णयाच ...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनन ...