सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध झालेल्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती, आता त्यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. तब्बल बारा संचालक अज्ञातस्थळी रवाना झाल्या ...
सभोवतालच्या पक्ष्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी निसर्ग सेवक युवा मंच या संस्थेने पुढाकार घेतला असून, चिमणी संवर्धनासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्य बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून जलपात्र तयार करून ...
आयुष्याच्या वाटेवर मानसिक आणि शारीरिक अनेक संकटे येतात, पण अशाही स्थितीत व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करून नवीन यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन मिसेस विश्वसुंदरी डॉ. नमिता कोहक यांनी केले. ...
छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची जबाबदारी अभिमानाने पेलत वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले. परंतु, वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारे ‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे’, ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ यांसारखे ग्रं ...
महावितरण कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दि.१ एप्रिलपासून केडब्ल्यूएच बिलिंगऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली अमलात आणण्याचे निश्चित केले असून, ग्राहकांनी या प्रणालीनुसार आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन महावितरणचे वाणिज्य संचालक सतीश चव् ...
अंबड लिंकरोडलगत असलेल्या रामकृष्णनगर येथे पायी चालत असलेल्या काका-पुतणीला भरधाव कारने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तसेच अन्य तिघे जखमी झाले आहेत. ...
तीन वर्षांपासून सातत्याने घटत असलेल्या पर्जन्यमानामुळे नाशिक जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. जिल्ह्यातील तब्बल ९६८ गावे आणि वाड्यांना २८६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दिवसागणिक टॅँकरच्या मागणीत वाढ होत आहे. अनेक धरणे कोरडी ...
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सुरू केले आहे. यात नाशिक जिल्ह्णातील येवला, मालेगाव या तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यात खरीप प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण करण्य ...