वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूर रोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स, लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...
औरंगाबादरोडवर अनेक लॉन्स तसेच मंगल कार्यालयांची संख्या मोठी असल्याने त्यातच सध्या लग्नसराई सुरू झाल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका व राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतू ...
सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. ...
इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. ...
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंध करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य मठाचे व्यवस्थापक रामगोपाल वर्मा, संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष अॅड. भानुदास शौचे, माधव भणगे, देणगीदार मिलिंद चिंधडे आदी मान्यवर उपस्थित हो ...
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्या मंदिर येथे करण् ...
नाशिक : मागील आठवड्यात महापालीकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका,वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात ... ...
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात साठणा-या पाण्यातून नगर, मराठवाडा, जळगाव, मुंबई या भागाची तहान भागविली जाते. साधारणत: जानेवारी महिन्यापासून धरणाच्या पाण्याचे केलेले आरक्षण टप्प्याटप्प्याने कॅनॉल, नदी मार्गाने सोडण्यात येते. जानेवारी मह ...