विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघा २८ दिवसांचा कालावधी उरला असल्याने सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यात प्रचारसभांचे नियोजन होत आहे. या कालावधीत वेगवेगळ्या मतदारासंघात राज्यस्तरी ...
आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ असेल; पण कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती नसेल तर उमेदवाराची निवडणुकीमध्ये अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होते. महाराष्ट स्थापनेपासून झालेल्या बारा विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातून ६६१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून ...
परिसरात महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा हा नागरिकांच्या जिवावर बेतला जात असतानाही याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
नसती उठाठेव मित्रपरिवरातर्फे गेल्या ११ वर्षांपासून पितृपक्षात पितरांच्या स्मरणार्थ ‘धान्य दान’ हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी दान केलेले धान्य वृद्धाश्रम व अनाथाश्रमला दिले जाते. यावर्षी सुमारे ५० क्विंटल धान्य व रोकड जमा करत या परिवाराने नागरिका ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित राज्य पातळीवरील शास्त्रीय गायन स्पर्धेला आज सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक पं. शंकर वैरागकर आणि पं. अविराज तायडे यांच्या हस्ते झाले. ...
शब्दसुरांतून ओठांवर रेंगाळणाऱ्या बंदीशी आणि रागदारीच्या बहारदार सादरीकरणाने ज्ञानेश्वर कासार यांची मैफल रंगली. निमित्त होते ‘सूरविश्वास’चे आठवे पुष्प गुंफण्याचे. ...
‘आम्ही लेखिका-तुम्ही लेखिका’ हा नाशिक येथील साहित्यिक महिला मंच म्हणजे लिहित्या व सर्जक महिलांसाठी असलेला हक्काचा मंच आहे. साहित्यिक, प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, अॅड.मीलन कोहर, ज्योत्स्ना पाटील, स्वाती पाचपांडे, आरती डिंगोरे, रंजना शेलार या धडपड्या मैत् ...