राज्यात ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी केवळ ११ बँकाच सक्षम असून २० जिल्हा सहकारी बँका एकतर अडचणीत आल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, बुलढाणा, नाशिक, बीड, सोलापूर या बँकांसह अन्य जिल्हा बँकांचा समावेश आहे. ...
Jayakwadi Dam water Update : नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील मुसळधार पावसामुळे जायकवाडी प्रकल्पाचे धरण जुलैमध्येच ९३ टक्के भरले. आतापर्यंत ५७.५ टीएमसी पाणी विसर्ग केले गेले असून, दोन कालव्यांमार्फत शेतकऱ्यांसाठी सिंचन सुरू आहे.(Jayakwadi Dam water Upd ...
Maharashtra Water Update : गेल्या सहा महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के जास्त पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील ३५ धरणांमधून एकूण तीन लाख १८ हजार ८५९ क्यूसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, चाळीत साठवलेला कांदा सडू लागण्याने शेतकरी त्रस्त आहेत. या घसरलेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.२०) नाशिक जिल्ह्यातील विविध रस्त्यावर उतरत रास् ...