संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने रविवारी जुने नाशिकमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी भक्त परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले. ...
जैन धर्माकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा असून, या धर्माकडून समाजाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या बोलण्यात, वागण्यात आस्था असायला हवी. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा समाज आपल्या तत्त्वज्ञानाने श्रेष्ठ ठरतो. खरं तर हा धर् ...
सटाणा तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्यातरी वाळू तस्करी मात्र थांबेना अशी परिस्थिती तालुक्यात आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी स्वत: तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी ‘‘जागते रहो’’ अभिनव मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच रात्री वाळूची चोरटी ...
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. य ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीसगाव येथील शिक्षकांनी बालदिनानिमित्त शाळेला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी आवश्यक असलेले पातेले, गॅस शेगडी व इतर साहित्य मुख्याध्यापकांकडे सुपुर्द केले. ...
निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
परतीच्या पावसाने बाधित झालेली द्राक्षबाग महागडी औषधे फवारणी करूनही वांझोटी निघाल्याने व बागेसाठी कर्जाचा डोंगर वाढू लागल्याने येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील भानुदास पुंडलिक वाकचौरे या शेतकऱ्याने बागेवर कुºहाड चालवून बाग भुईसपाट केली. ...