सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भागात सोसायटीच्या कॉलनी रोडवर अतिक्रमण करून बांधलेली भिंत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे १२ मीटर रुंदीचा र ...
सिन्नर : मोदी सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीन कायदे, कामगारविरोधी चार श्रम संहिता मागे घ्याव्यात, या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली तरीदेखील मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपनीत ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. २७) नवीन ७२८ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १११७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन बाधितांमध्ये नाशिक शहरातील ३२५ आणि ग्रामीणच्या ३९७ नागरिकांचा समावेश आहे. ...
येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने शहराला पाच दिवसाआड म्हणजेच आठवड्यातून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ...
राज्याचे पोलीस महासंचालक असलेले १९८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचा पोलीस सेवेत नाशिक सोबत जवळचा संबंध आला. तेलगी मुद्रांक घोटाळ्याचा तपास असो किंवा मालेगाव बॉम्बस्फोटाचा. या दोन्ही महत्वाच्या व राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे ...
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.१६ ऑगस्टपासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. ...
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यास नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे. ...