यावर्षी पावसाळा जास्त दिवस टिकल्याने अनेक शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचून राहिले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला असला, तरी पालखेड धरण समूहातील कालव्यांतून सुरू होणाऱ्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सावरणार आहे. ...
Nashik: उद्धव सेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ...
Basmati And Indrayani Rice : आज प्रत्येकाच्या आहारात तांदूळ म्हणजेच शिजवलेला भात हा दिसून येतो. यात प्रामुख्याने बासमती आणि इंद्रायणी तांदळाला विशेष पसंती असते. ...
कृषि विभाग नांदगाव, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत किसान दिना निमित्त मंगळवार रोजी मंगळणे येथे नैसर्गिक शेती निविष्ठा निर्मीती व रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान या विष ...