राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या एलइडी व्हॅनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याहस्ते करण्यात आला. या एलइड ...
गिरणारे गावाजवळील चौफुली रस्त्यावर वाहनांची गती कमी करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाकडे केली आहे. ...
पोलिओप्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून मंगळवार (दि़२७) पासून या मोहिमेस प्रारंभ झाला़ जिल्हा रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी़ यांच्या ...
नाशिक तालुक्यातील दरी, धागूर, आळंदी डॅममार्गे पुढे अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने मध्यम वजनाच्या वाहनांनीच तो हलू लागला असून, सदर पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी अन्यथा मोठ्या दुर्घटनेला ...
शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल ...
जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टं ...
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीअंतर्गत निधीवाटपावरून असलेली खदखद टोकाला पोहोचली असून, समिती सदस्य धनश्री आहेर यांच्या पाठोपाठ अनिता बोडके यांनीही जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लेखाशीर्ष २७०२ अंतर्गत निधी नियोजनात भवाडा गटात न ...