कोरोनाचा प्रभाव सध्या कमी झाला असला तरी देशपातळीवर तिसऱ्या लाटेची व्यक्त होणारी शक्यता लक्षात घेता, संभाव्य रुग्णवाढीचा विचार करून शासनानेच आता ग्रामपंचायत पातळीवरच कमीत कमी ३० खाटांचे विलगीकरण उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ग्रामपंचायतींना प ...
मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे तृप्त झाली असली तरी मे महिन्यात धरणांमधील साठा कमी झाल्याने जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टॅंकर्स येवला तालुक्यात सुरू असून, ७१ गावे आणि ४५ वाड्यांना ५२ टॅंकर् ...
देशपातळीवर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी शून्य ते सहा वयोगटातील बाल ...
जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी ई-निविदा पद्धतीचा अवलंब करून स्पर्धात्मक पद्धतीने निविदा अंतिम केल्या जात असल्या, तरी गेल्या काही वर्षांत एकाच ठेकेदाराकडून कमी रकमेच्या निविदा भरून कामे घेण्याचे व निकृष्ट दर्जाच ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनद ...
ग्रामपंचायतीकडे शासनाकडून वर्ग होणाऱ्या वित्त आयोगाचा निधी त्याचबरोबर ग्रामनिधीची रक्कम सरपंचाला हाताशी धरून मित्रांच्या नावे धनादेशाद्वारे टाकून आशेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे, लेखा परीक्षणातून निष्पन्न झाले ...
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरती प्रक्रियेतील वयोमर्यादेची अट २१ ते ३० ऐवजी २१ ते ४० करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती अश्विनी अनिल आहेर यांनी राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली ...
गेल्या चौदा महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेले असताना, नाशिक जिल्हा परिषदेने आदिवासी आणि दुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या आरोग्याची व पोषण आहाराची घे ...