अन्नधान्य महामंडळाकडे पुरेसे धान्य उपलब्ध नसल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील रेशनचा सुमारे २० हजार क्विंटल तांदूळ व्यपगत झाला असून, रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा साठा असल्यामुळे तूर्त ग्राहकांची ओरड नसली तरी, अन्नधान्य महामंडळाकडून धान्य मिळण्यास ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत राबविण्यात आलेल्या रेशनच्या धान्य वितरणासाठी ईपीडीएस प्रणालीचा गेल्या दोन महिन्यांपासून सक्तीने वापर सुरू झाल्यामुळे रेशन दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाविना शिल्लक राहिल्याने त्यातच शासनाने जून महिन्याचे धान्य चा ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ईपीडीएस प्रणालीची राज्यात अंमलबजावणी करण्यात आल्याने कोणत्याही शिधापत्रिका-धारकाला हव्या त्या रेशन दुकानातून धान्य घेण्याची मुभा पोर्टेबिलिटीने देण्यात आल्याने त्याचा प्रभावी वापर शिधापत्रिकाधारकांकडून होऊ लागला असून, पंधरा ...
कागदोपत्री मतदान केंद्रनिहाय बीएलओंची नेमणूक दाखवून त्यांच्या मानधन रकमेच्या घोटाळ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली असून, त्याची सुरुवात मालेगाव तालुक्यातून करण्यात येणार आहे. येत्या महिन्यात यासंदर्भात अंतर्गत लेखापरीक्षकांमार्फत ही चौ ...
नाशिकमध्ये अनेक उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून, त्यांच्यासाठी दिंडोरी आणि सिन्नरसह काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीकरिता अतिरिक्त भूसंपादनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी दिली. ...
वडाळागावातील रेशन दुकानांवर हाताचे ठसे जुळविण्यासाठी आणि रेशन घेण्यासाठी महिला वर्गाच्या तळपत्या उन्हात लांबच लांब रांगा लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात अशाप्रकारे रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आरोग्य विद्यापीठासह सरकारही असंवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या साखळी आमरण उपोषणाला पाच दिवस उलटूले असून तीन महिला आंदोलकांच्या प्रकृतीत बि ...