कळवण : सरकारने घोषित केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अपरिहार्य असताना आधार यंत्रणेच्या सदोष कार्यप्रणालीचा फटका कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला बसल्याने या यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कळव ...
तीनवेळा स्मरणपत्रे, वारंवार दूरध्वनीवरून संपर्क करूनही महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्वच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांसाठी राखून ठेवलेल्या प्रारूप मतदार याद्यांचे गठ्ठे अखेर शासकीय वाहनातून थेट राजकीय पक्षाच्या कार्या ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून सुटलेल्या बेघरांसाठी अतिरिक्त ३० हजार घरे नव्याने देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
नांदगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासनाने आॅनलाइन नोंद सुरू करून लाभार्थींना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी त्यातून पळवाटा काढून शिधापत्रिकाधारकांच्या तोंडचे धान्य काढून घेण्याच्या क्लुप्त्या लढविल्या ...
मखमलाबाद परिसरात शासनाने सुरू केलेले तलाठी कार्यालय अनेकदा कुलूपबंदच राहत असल्याने विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे. ...