लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदारसंघाची संयुक्त बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (मध्य) विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक टोकाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात जी कामे सुरू करण्याचे अंतिम कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत ...
ईव्हीएम यंत्राविषयी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव् ...
सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस ...
नाशिक जिल्ह्यातील चौदा मतदारसंघांतून जवळपास ३७२३ कर्मचा-यांनी या प्रशिक्षणाला दांडी मारल्याचे उघडकीस आले होते. निवडणूक कामासाठी नेमण्यात येणा-या शासकीय कर्मचा-यांची माहिती त्यांच्या कार्यालय प्रमुखांकडून घेण्यात येवून एकाच आदेशात कार्यालय प्रमुखाला ए ...
जानेवारी महिन्यात निवडणूक आयोगाने मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली असून, ती सर्वपक्षीयांना मतदार संघनिहाय अवलोकनासाठी ठेवण्यात आली आहे. या यादीवरच कॉँग्रेसने आक्षेप घेतला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबईत दोन दिवस मुक्काम ठोकून स ...
खमताणे : रेशनचे धान्य बायोमेट्रिक पध्दतीने वाटपासाठी रेशनकार्डधारकांकडुन आधार लिकिंग करण्याचे काम गतीने सुरू असताना सर्व्हर डानमुळे हे काम थंडावले आहे. त्यामुळे नवीन अर्जाची डाटा एंट्री ठप्प झाली आहे. तसेच धान्य वितरणाची प्रकिया आॅनलाईन असल्याने अनेक ...
निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला अस ...