साठ वर्षांनंतर अखेर मुंगसरे शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी व गावकरी वर्गात समाधानाचे व आनंदाच्या वातावरणात कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. ...
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : नूतन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामकाजाला प्रारंभ केला असून, सध्या निवडणुकीचा ... ...
राधाकृष्णन् यांची २ मे १२०१६ रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना तीन वर्षे पुर्ण होण्यास अवघे दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राधाकृष्णन् यांनी स्वत:च यापुर्वी आपली बदली ...
उमेदवारांचे नामांकन भरण्याच्या दहा दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच ३० मार्चपर्यंत मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार असून, सध्या सुरू असलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत अंतिम मतदारांमध्ये ६० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने वाढ होण्याची शक्यता ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदारसंघाची संयुक्त बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (मध्य) विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक टोकाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात जी कामे सुरू करण्याचे अंतिम कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत ...
ईव्हीएम यंत्राविषयी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव् ...
सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस ...