येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संभाजी भिडे यांनी सभेत ‘आंबे खाल्यानंतर पुत्रप्राप्ती होते’ या केलेल्या अशास्त्रीय विधानाविरोधात त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. ...
बारावी व दहावीच्या निकालानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची धावफळ सुरू झाली आहे. सातपूर विभागासाठी सेतू केंद्र तथा आपले सरकार केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे वाकडी येथील अल्पवयीन मुलांना विहिरीत पोहण्याच्या कारणावरून व जातीय मानसिकतेतून कुरापत काढून बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येऊन अपर ...
नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर ३९० बांधकामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामधून १२ कोटी ५७ लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती महानगर नियोजनकार प्रतिभा भदाणे यांनी दिली. ...