दाभोलकरांच्या हत्येनंतर गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे न थांबलेले किंबहुना वेगाने पुढे आलेले काम हे खून करून विचार संपत नाही, याची ग्वाही देणारे आहे. ...
भारताची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रश्न विचारा. कारण, प्रश्न विचारण्यासाठी धाडस लागते. मी या सरकारला प्रश्न विचारत आहे, या देशाला अजून अच्छे दिन का येऊ शकले नाही? असा प्रश्न दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी कन्हैय्या कुमार यांनी विचारला ...
महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे ...