२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषदेकडून रुग्णालयाला औषधी पुरवठा करण्यात आला. ...
या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे. ...
येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील प्रत्येक विभागात गेल्या एक वर्षात झालेल्या चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले. ...