देगलूर-उदगीर-रेणापूर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम लवकरात लवकर चालू होण्याची चर्चा या मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिकांत असतानाच या महामार्गासाठी केंद्र शासनाने एक छदामही मंजूर केला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर देगलूर शहरातील बा ...
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के जलसाठा आॅगस्टअखेर उपलब्ध झाला आहे. गतवर्षी आॅगस्ट अखेर जिल्ह्यात २७६ दलघमी अर्थात ३७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यावर्षी आॅगस्टअखेर ४२५ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून या साठ्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे. जि ...
पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्थलांतरणाला तीन वर्षे लोटली आहेत़ परंतु, अद्यापही या ठिकाणची प्राथमिक व अत्यावश्यक असलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली नाहीत़ ही कामे न करताच रुग्णालयाचा ...