ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नांदेड शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे काम करताना अकृषिक आदेश व बांधकाम परवानगी न घेताच कामे केली जात असून याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. ...
साईप्रसाद संस्थेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ दिवाळीनिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी एक पणती शहिदांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या उपक्रमाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद देत संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून ...
पेट्रोलिंग करुन कॅम्पकडे परतत असताना नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट करुन सीआरपीएफच्या जवानावर अंधाधुंद गोळीबार केला़ यात सहापैकी चौघे शहीद झाले़ मात्र त्यानंतरही उर्वरित दोन जवानांनी जखमी अवस्थेत जिवाची बाजी लावून नक्षलवाद्यांशी झुंज दिली़ या दोन जवाना ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी ४ नोव्हेंबर रोजी होणार असून १८ जागांसाठी ६३ उमेदवारांचे भवितव्य बंद मतपत्रिकेत (बॅलेट पेपर) असून ६३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. ...
शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर नवीन २३ रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षांपेक्षा यावर्षी संख्येत वाढ झाली आहे. पाच प्रा. आ. केंद्रात २३ संख्या असून ...
अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्यातून बहुजन समाजाला बाहेर काढणे हे शाहू महाराजांच्या कार्याचे सूत्र होते. आज संसदेच्या प्रांगणात फक्त एकाच राजाचा पुतळा उभा आहे. कारण राजर्षी शाहू महाराज हे राजातले ऋषी होते. धर्माने निर्माण केलेल्या लोखंडी श्रृखंला तोडण्य ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये अनेक पुरोगामी निर्णय घेताना नवीन विचार पेरले. कोणतेही राज्यकर्ते असो, सर्वांसाठी शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. ...