घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही जमिन परत न देता खाजगी सावकारांकडून वारंवार धमकी देण्यात येत असल्याच्या तणावात ह्दयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाला़ ...
त्यानंतर घेतलेली लेखी परिक्षा रद्द करुन नव्याने परिक्षा घेण्यात आली होती़ दुसºयांदा झालेल्या लेखी परिक्षेच्या निकालानंतर ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले़ शुक्रवारी हे सर्व उमेदवार पोलिस मुख्यालयात हजर झाले होते़ ...
परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़ ...
काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. ...
अर्धापूर तालुक्यातील शेती शंभर टक्के सिंचनाखाली असून येथे भाऊराव चव्हाण साखर उद्योगाचे तीन युनिट कार्यरत आहेत. या कारखान्याच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस आणि काही प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. ...