शेती ही आता फक्त पारंपरिक पद्धतीने न चालवता आधुनिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी समूहाने शेती (गटशेती) करणे ही काळाची गरज आहे असे स्पष्ट मत कृषी शास्त्रज्ञांनी ‘विकसित कृषि संकल्प अभियान’च्या समारोप कार्यक्रमात मांडले. ...
Banana Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सोमवारी (९ जून) रोजी संध्याकाळी मृग नक्षत्रावर (Mrig Nakshatra) आलेला वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः मुळासकट उद्ध्वस्त झाले. वाचा सविस्तर (Banana Crop Damage) ...
Tobacco Farming : महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभाग व परिसरात तंबाखूची मोठ्या प्रमाणात लागवड (Cultivation) केली जाते. या पिकापासून भरघोस उत्पन्न मिळते पण या शेतीमागे आहे धूर, जोखीम अन् अतोनात मेहनत. वाचा तंबाखू लागवडीचा संघर्षमय प्रवास. (Tobacco Farming) ...
Sanjay Rathod: नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या बैठकीत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या कार्यक्षमतेवरच नव्हे, तर एकूणच अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ...
Farmer Success Story : कमी खर्चात, रासायन मुक्त शेती करत एखाद्या शेतकऱ्याने लाखोंचा नफा मिळवला आहे, असे ऐकायला आले तर आश्चर्य वाटेल. पण पिंपळगाव महादेवचे खुशाल कल्याणकर यांनी हे शक्य करून दाखवले. केवळ ४० गुंठ्यात घेतलेल्या दुधी भोपळ्याचे पीक, नियोजनब ...