सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाल्याने येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा प्रश्न दाहक होणार आहे़ या पार्श्वभूमीवर गावागावांतून टँकरसह अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़ ...
छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजे यांची भूमिका करायला मिळणे हे भाग्य असून जीवन सार्थ झाले, असे वाटते़ आज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेत छत्रपती शंभूराजेंची भूमिका साकारत असताना सातासमुद्रापार ओळख मिळाली, असे मत अभिनेता डॉ़अमोल कोल्हे यांनी व्य ...
मनाठा ग्रामपंचायत हद्दीतील १० व्यापारी गाळ्यांना दुरुस्तीचे काम करण्याचे निमित्त करून व्यापाऱ्यांना बाहेर काढले़ गाळे अद्यापही न मिळाल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड शाखेतर्फे २३ फेब्रुवारी रोजी शहरातील कुसूम सभागृहात त्रैवार्षिक अधिवेशनासह शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...