पाणीटंचाई उपाययोजनासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून अनेक भागात पाण्याअभावी टंचाई परिस्थिती कायम आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मु ...
उपचारासाठी मुखेड तालुक्यातील बेळी येथून नांदेडमध्ये आलेल्या एका वृद्धाला लुबाडण्याचा प्रयत्न सायंकाळी शहरातील हिंगोली गेट भागात घडला. प्रारंभी या वृद्धाने आपल्याजवळील १ लाख रुपये हिसकावल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्या वृद्धाकडे साठ हजार रुपये आढळ ...