नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी ९४ अर्ज दाखल केले असून २६ मार्च रोजी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत. लोकसभा निवडणुकीत १४७ उमेदवारांनी ३०० अर्ज नेले होते. ...
बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. ...
किनवट तालुक्यातील उर्वरित म्हणजे चार मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. ‘लोकमत’ने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. ...
निवडणूक काळात होणाऱ्या गैरप्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी आता प्रशासनासह सामान्य नागरिकालाही पार पाडता येणार आहे. एखाद्या भागात अनुचित प्रकार घडत असल्यास ‘सिटीझन व्हीजील’ च्या माध्यमातून आता थेट निवडणूक आयोगाला सदरील घटनेचे छायाचित्र अथवा व्हीडीओ थे ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून प्रत्येक निवडणूक ही मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा घेवून येत आहे. या अत्याधुनिक सुविधांचा वापर करताना शासकीय यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकार ...