नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ...
नाणारची अधिसूचना रद्द करण्याबाबत सरकारने कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे स्पष्ट करीत भाजपचे मुख्य प्रवक्ते तथा राज्याच्या मदत व पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पुन्हा एकदा उघडे पाडले आहे. ...
‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले होते. परंतु, रिफायनरीसाठी समुद्र आवश्यकच आहे, असे नाही, असे जगभरातील रिफायनरींचा अभ्यास केल्यानंतर दिसून ये ...
लोकमतचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी नाणारची रिफायनरी विदर्भात उभारा अशी मागणी केली आहे. तिला समाजाच्या सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रिफायनरी उभारण्यासाठी विदर्भ हे एक आदर्श ठिकाण आहे. ...