मे महिना जागतिक लुपस जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. तरीही समाजात या आजाराबद्दल पुरेशी माहिती व जागरुकता नसल्याचे दिसून येते. एक लाख लोकसंख्येमागे सुमारे 3.2 रुग्ण आढळतात. जरी हा आकडा कमी वाटत असला, तरी या विकाराचा परिणाम गंभीर असतो, कारण तो ए ...
आपल्या दारात आलेल्या प्रगणकाला माहिती देताना गंमत करणे किंवा नकार देणे आता तुमच्या अंगाशी येऊ शकते. जनगणना केवळ सरकारी आकडा नाही, तर तो देशाचा पाया आहे; आणि हा पाया डळमळीत करण्याचा प्रयत्न केल्यास जनगणना कायदा १९४८ चा बडगा उगारला जाणार आहे. तुम्ही दि ...
लग्न समारंभासाठी मुहूर्त पाहिला जातो. शुभ मुहूर्ताच्या तारखेनंतरच लग्न निश्चित ठरविले जाते. लग्नाचा सिझन जोरात सुरू असताना अधिक महिन्याची एंट्री होणार आहे. १७ मे पासून पुढील आठ महिने तरी शुभमुहूर्ताच्या तारखा नाहीत. शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्याने ज्यांच ...
खरीप हंगाम २०२६साठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बी-बियाणे अनुदान योजना जाहीर केली असून, या योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाक ...
उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात मोठी वाढ होत असून, त्याचा परिणाम डोळ्यांवरही जाणवत आहे. उष्ण वारे, धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ, लालसरपणा, तसेच कोरडेपणा यासारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या त् ...
राज्यात गेल्या काही वर्षांत समृद्धी महामार्गासह अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणावर उभारणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्यांची गुणवत्ता सुधारल्यामुळे वाहनांचा वेग आणि संख्या दोन्ही वाढले आहेत; मात्र या सोयीबरोबरच अपघातांचे प्रमाण ...
भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. बदलती जीवनशैली आणि तणावामुळे 'इस्केमिक' हृदयरोगाचा धोका वाढला आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने ही गंभीर स्थिती निर्माण होते. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी 'स्टैंड अप इंडिया 'अंतर्गत मार्जिन मनी योजना राबवण्यात येते. या योजनेत केवळ १० टक्के भांडवल स्वतःकडे असल्यास एक कोटीपर्यंतचे कर्ज मिळण्याची सोय आहे. ...