राज्यातील तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये यावर्षी ६४.४१ टक्के इतका पाणीसाठा असून, गेल्या वर्षाच्या ५७.२२ टक्के साठ्याच्या तुलनेत हा साठा ७.१९ टक्क्यांनी अधिक आहे ...
Nagpur : राऊळगाव येथील 'एसबीएल की एनर्जी लिमिटेड' या कंपनीत झालेल्या स्फोटात १९ कामगारांचा बळी गेला तर २३ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मानवी चुकीमुळे झाला 'अर्थिग' सारखी तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने इतके जीव गेले याची चौकशी सुरु आहे. ...
Nagpur : राऊळगाव येथील 'एसबीएल एनर्जी लिमिटेड'मध्ये झालेल्या स्फोटाचे पडसाद बुधवारी विधिमंडळातदेखील उमटले. विधानसभा व विधानपरिषदेत सदस्यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत चर्चेची मागणी केली. ...
Nagpur : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हाडाच्या बंगल्यासाठी पात्र आहेत की नाही, यावर २५ मार्चपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
Nagpur : संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारला अधिकारच नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तिद्वय मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे यांनी दिला. ...
Chandrapur : डॉ. रवींद्र पाल सिंग याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. २२ जानेवारी २०२६ पासून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, ४ मार्चपर्यंत तब्बल ११ वेळा सुनावणी झाली आहे. ...
Nagpur : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील जुना बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाची कासवगती उच्च न्यायालयात पोहचली आहे. ...